विशाखापट्टणम तेल शुद्धीकरण प्रकल्प

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

विशाखापट्टणम तेल शुद्धीकरण प्रकल्प किंवा विशाखापट्टणम रिफायनरी ही भारतातील हिंदुस्तान पेट्रोलियम च्या दोन तेल शुद्धीकरण कारखान्यांपैकी एक आहे, दुसरी मुंबई रिफायनरी आहे. विशाखापट्टणमच्या पहिल्या मोठ्या उद्योगांपैकी हा एक आणि पूर्व किनारपट्टीवरील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना होता.

विशाखा रिफायनरी ही कॅलटेक्स ऑइल रिफायनिंग (इंडिया) द्वारे १९५७ मध्ये कार्यान्वित करण्यात आली, ज्याची स्थापित क्षमता ०.६७५ दशलक्ष टन होती. ही सुविधा भारत सरकारने १९७६ मध्ये अधिग्रहित केली होती आणि १९७८ मध्ये CORIL-HPCL एकत्रीकरण ऑर्डर, १९७८ द्वारे HPCL सोबत एकत्र केली गेली होती. २०१० मध्ये हिची क्षमता ८.३ दशलक्ष टन होती जी आता १५ दशलक्ष टन होणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →