वालधुनी नदी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वालधुनी नदी ही ठाणे जिल्ह्यातून वाहणारी एक नदी होती. १९२३ मध्ये ब्रिटिशांनी याच नदीवर ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवे तलाव बांधला. या तलावातून कल्याण रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा करण्यात येत असे. सह्याद्रीच्या तळटेकड्यात उगम पावून ही नदी अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण तालुक्यातून वाहते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →