स्वामी जगतगुरू श्री रामानंदाचार्य हे मध्ययुगीन भक्ती चळवळीतील एक महान संत होते. त्यांनी रामभक्तीची धारा समाजातील प्रत्येक वर्गातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. शास्त्रांच्या आधारे त्यांनी रामभक्तीची धारा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवली. कबीर सागरानुसार, त्यांचे आध्यात्मिक जीवन पाच वर्षांच्या लहानपणी कबीरांनी दिलेल्या ज्ञानाने प्रारंभ झाले. त्यानी आदिरामाची भक्ति सुरू केली. तसेच वैष्णव बैरागी संप्रदायाची स्थापना केली होती, ज्याला रामानंदी संप्रदाय म्हणूनही ओळखले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामानंदाचार्य
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.