राज्य सीमा संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)

या विषयातील रहस्ये उलगडा.

राज्य सीमा संरक्षण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.



मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. चंद्रकांत बच्चू पाटील (प्रथम) व शंभुराज देसाई (द्वितीय) हे सध्या राज्य सीमा संरक्षण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →