रवींद्र केळेकर (७ मार्च, इ.स. १९२५ कुकळ्ळी - ) हे कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. २००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे ही ते विजेते आहेत. याशिवाय ते स्वातंत्र्य सेनानी व भाषातज्ञ ही आहेत. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्राम व गोवा मुक्ती आंदोलनातही भाग घेतला आहे. त्यांनी कोकणीत जवळपास १०० पुस्तके लिहिली आहेत. जाग ह्या कोकणी नियतकालिकाचे ते दोन दशकाहूनही आधिक काळ संपादक होते. ज्ञानपीठ पुरस्कारासोबत ते पद्मभूषण , साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित झाले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रवींद्र राजाराम केळेकर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!