प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (मार्च १६, इ.स. १९०१; सातारा, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत - जून १२, इ.स. १९८१; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. यांनी फेब्रुवारी, १९६४ पासून मार्च १९६६ रोजी निवृत्त होईपर्यंत सरन्यायाधीशपद भूषविले. न्यायव्यवस्थेत केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल १९७२ साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.