पामेला चॅटर्जी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

पामेला चॅटर्जी

पामेला चॅटर्जी (जन्म: १९३०) या एक भारतीय लेखिका आणि ग्रामीण कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या प्रकल्पामुळे ६,२५,००० हेक्टर जमीन शेतकऱ्यांना परत मिळाली. चॅटर्जी यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →