महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पहिले मराठी पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले. या पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष ना.धों. महानोर हे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.