परशुराम नारायण पाटणकर

या विषयावर तज्ञ बना.

परशुराम नारायण पाटणकर (जन्म : चासकमान - पुणे जिल्हा, इ.स. १८६०; - इ.स. १९३९) हे एक संस्कृत पंडित, मराठी निबंधकार आणि कवी होते. मराठी भाषेचे उत्तरी भारतातून दक्षिणेकडे संक्रमण झाले असा सिद्धान्त त्यांनी मांडला होता.

पाटणकरांच्या अनेक कविता ’काव्यरत्‍नावली’त प्रसिद्ध झाल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →