जिल्हा साहित्य संमेलन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

महाराष्ट्रात जिल्हास्तरावर होणाऱ्या साहित्य संमेलनांस जिल्हा साहित्य संमेलन म्हणतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य सहसा त्या जिल्ह्यातच असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →