महाराष्ट्रात जिल्हास्तरावर होणाऱ्या साहित्य संमेलनांस जिल्हा साहित्य संमेलन म्हणतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य सहसा त्या जिल्ह्यातच असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जिल्हा साहित्य संमेलन
थोडक्यात पण महत्त्वाचे.