गुंटुरु शेषेंद्र शर्मा (२० ऑक्टोबर १९२७ - ३० मे २००७), हे युग कवी म्हणूनही ओळखले जातात. ते तेलुगू कवी, समीक्षक आणि साहित्यिक होते. ना देशम, ना प्रजालू आणि काला रेखा या त्यांच्या कामांसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक ग्रंथ लिहिले आहेत ज्यांचे इंग्रजी, कन्नड, उर्दू, बंगाली, हिंदी, नेपाळी आणि ग्रीक भाषेत भाषांतर झाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुंटुरू शेषेंद्र शर्मा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!