कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (भारत)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय हे ९ नोव्हेंबर २०१४ रोजी देशभरातील सर्व कौशल्य विकास प्रयत्नांचे समन्वय साधण्यासाठी भारत सरकारचे एक मंत्रालय आहे. मंत्रालयाचे प्रमुख केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. १६ एप्रिल २०१५ रोजी औद्योगिक प्रशिक्षण, शिकाऊ प्रशिक्षण आणि इतर कौशल्य विकास जबाबदाऱ्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून या नव्या मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील दुरावा दूर करणे, नवीन कौशल्ये आणि नाविन्यपूर्ण विचार निर्माण करणे हे केवळ विद्यमान नोकऱ्यांसाठीच नाही तर निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठीही आहे. हे एक् महत्त्वाचे मंत्रालय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →