उंबरठा (चित्रपट)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

उंबरठा हा मराठी भाषेतील एक गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली. हा चित्रपट शांता निसाळ यांच्या बेघर या कादंबरीवर आधारित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →