अरवल हा भारताच्या बिहार राज्यामधील एक जिल्हा आहे. २००१ साली जहानाबाद जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून अरवल जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा बिहारच्या नैर्ऋत्य भागात असून तो नक्षलवादी क्षेत्रात आहे. अरवल हे ह्या जिल्ह्यचे मुख्यालय पाटण्यापासून ८० किमी अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरवल जिल्हा
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.